( लाभार्थीचा ) नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसाला ३० हजार रुपये. अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला ७५ हजार रुपये. कायमचे अपंगत्व आल्यास वारसाला ७५ हजार रुपये.
२ डोळे किंवा २ पाय गमवल्यास वारसाला ७५ हजार रुपये . १ डोळे किंवा १ पाय गमवल्यास वारसाला ३७५०० रू. मिळतात. २ मुलांना १०० रू. प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येते.